शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

असंघटित कामगारांना सुरक्षा देणार -मुख्यमंत्री

By admin | Updated: February 26, 2015 02:16 IST

राज्याच्या आर्थिक विकासात कामगारांचा महत्त्वाचा वाटा आहे. कामगारांना शेतीवर आधारित उद्योगासाठी व त्यांच्यामध्ये कौशल्य

मुंबई - राज्याच्या आर्थिक विकासात कामगारांचा महत्त्वाचा वाटा आहे. कामगारांना शेतीवर आधारित उद्योगासाठी व त्यांच्यामध्ये कौशल्य विकास निर्माण करण्यासाठी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षण देणे अनिवार्य आहे. शासन असंघटित कामगारांना सामाजिक व कायदेशीररीत्या सुरक्षा प्रदान करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.देवनार येथे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेद्वारे आयोजित सेमिनारमध्ये ते बोलत होते. या वेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक एस. परशुराम, प्रा. बिनो पॉल, प्रा. कपिल पाटील, प्रा. धुराडकर यांच्यासह संस्थेचे वरिष्ठ प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.असंघटित कामगारांना शेतीवर आधारित उद्योग-व्यवसाय करण्यासाठी संस्थांनी सुद्धा कामगारांना प्रगत करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.