शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

असंघटित कामगारांना सुरक्षा देणार -मुख्यमंत्री

By admin | Updated: February 26, 2015 02:16 IST

राज्याच्या आर्थिक विकासात कामगारांचा महत्त्वाचा वाटा आहे. कामगारांना शेतीवर आधारित उद्योगासाठी व त्यांच्यामध्ये कौशल्य

मुंबई - राज्याच्या आर्थिक विकासात कामगारांचा महत्त्वाचा वाटा आहे. कामगारांना शेतीवर आधारित उद्योगासाठी व त्यांच्यामध्ये कौशल्य विकास निर्माण करण्यासाठी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षण देणे अनिवार्य आहे. शासन असंघटित कामगारांना सामाजिक व कायदेशीररीत्या सुरक्षा प्रदान करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.देवनार येथे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेद्वारे आयोजित सेमिनारमध्ये ते बोलत होते. या वेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक एस. परशुराम, प्रा. बिनो पॉल, प्रा. कपिल पाटील, प्रा. धुराडकर यांच्यासह संस्थेचे वरिष्ठ प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.असंघटित कामगारांना शेतीवर आधारित उद्योग-व्यवसाय करण्यासाठी संस्थांनी सुद्धा कामगारांना प्रगत करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.