शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विधिमंडळ अधिवेशनात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:40 IST

नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने घेतला आहे

मुंबई : नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने घेतला आहे. शनिवारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाºयांची बैठक परळ येथे झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. माहुल रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची संघटनेच्या पदाधिकाºयांनी भेट घेतली व त्यांचा लढा पुढे नेण्याची ग्वाही त्यांना दिली आहे.कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्यासहित नितीन जठार, श्रीकांत कुवरे व इतर पदाधिकाºयांनी माहुल येथे भेट देऊन, प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या समस्या जाणून घेतल्या.माहुल येथील नागरिकांचा लढा पुढे नेण्यासाठी १५ दिवसांमध्ये पुन्हा येऊन बैठक घेऊन, आंदोलनाची दिशा ठरविण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. माहुल येथे या प्रकल्पामुळे अनेकांना त्वचारोग, सांधेदुखी, कर्करोग, दमा, श्वसनाचे विकार झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी माहुल येथे भेट द्यावी व ही परिस्थिती पाहून नाणारबाबत निर्णय घ्यावा, असे वालम म्हणाले.नाणार येथील प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात सरकारवर दबाव वाढविण्यासाठी नागपूर अधिवेशन काळात ११ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हा विषय सभागृहात यावा व सभागृहाचे कामकाज प्रभावित करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांशी संपर्क साधण्यात येत आहे, असेही वालम म्हणाले. या बैठकीला वालम यांच्यासहित गाव समितीचे नंदू कुलकर्णी व इतर उपस्थित होते.