शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विधिमंडळ अधिवेशनात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:40 IST

नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने घेतला आहे

मुंबई : नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने घेतला आहे. शनिवारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाºयांची बैठक परळ येथे झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. माहुल रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची संघटनेच्या पदाधिकाºयांनी भेट घेतली व त्यांचा लढा पुढे नेण्याची ग्वाही त्यांना दिली आहे.कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्यासहित नितीन जठार, श्रीकांत कुवरे व इतर पदाधिकाºयांनी माहुल येथे भेट देऊन, प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या समस्या जाणून घेतल्या.माहुल येथील नागरिकांचा लढा पुढे नेण्यासाठी १५ दिवसांमध्ये पुन्हा येऊन बैठक घेऊन, आंदोलनाची दिशा ठरविण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. माहुल येथे या प्रकल्पामुळे अनेकांना त्वचारोग, सांधेदुखी, कर्करोग, दमा, श्वसनाचे विकार झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी माहुल येथे भेट द्यावी व ही परिस्थिती पाहून नाणारबाबत निर्णय घ्यावा, असे वालम म्हणाले.नाणार येथील प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात सरकारवर दबाव वाढविण्यासाठी नागपूर अधिवेशन काळात ११ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हा विषय सभागृहात यावा व सभागृहाचे कामकाज प्रभावित करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांशी संपर्क साधण्यात येत आहे, असेही वालम म्हणाले. या बैठकीला वालम यांच्यासहित गाव समितीचे नंदू कुलकर्णी व इतर उपस्थित होते.