शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

दिंडोशी बाणडोंगरीत पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंत

By admin | Updated: May 21, 2016 02:14 IST

पावसाळा तोंडावर असताना अद्याप काहीही सुरक्षेची उपाययोजना झालेली नसल्यामुळे येथील ५५० कुटुंबीयांमध्ये प्रचंड घबराट पसरली

मुंबई : दिंडोशी विधानसभेतील मालाड (पूर्व) कुरार बाणडोंगरी येथील गणेश टेकडी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात या भागात दरड कोसळली होती. त्यामुळे पावसाळा तोंडावर असताना अद्याप काहीही सुरक्षेची उपाययोजना झालेली नसल्यामुळे येथील ५५० कुटुंबीयांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. या प्रकरणी गणेश टेकडी झोपु प्रकल्पातील नागरिकांसाठी पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंत बांधणार असल्याचे झोपडपट्टी प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी आसिम गुप्ता यांनी सांगितले. शुक्रवारच्या पाहणीदरम्यान दिंडोशीचे आमदार, विभागप्रमुख आणि माजी महापौर सुनील प्रभू यांना गुप्ता यांनी हे आश्वासन दिले. येत्या पावसाळ्यात गणेश टेकडी येथील नागरिकांसाठी उपाययोजना केली पाहिजे, ही बाब लक्षात येताच आमदार प्रभू यांनी असीम गुप्ता व संबंधित अधिकाऱ्यांसह आज दुपारी जागेची पाहणी केली. या वेळी स्थानिक नगरसेवक सुनील गुजर, महिला शाखा संघटक ऋचिता आरोसकर, भाविसे विभाग ३चे निमंत्रक विजय गावडे उपस्थित होते.