शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

समीर गायकवाडवरील आरोपनिश्चिती लांबणीवर

By admin | Updated: October 26, 2016 01:43 IST

ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यासंबंधी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यासंबंधी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने दोषारोप दाखल करण्यास २७ आॅक्टोबरपर्यंत स्थगिती दिल्याने ही सुनावणी ५ नोव्हेंबरला होईल, असे न्यायाधीश बिले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बुधवारी दुसरा संशयित वीरेंद्र तावडे याच्या न्यायालयीन कोठडी बुधवारी संपत आहे. त्यावर सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर उद्यासुनावणी होणार आहे. पानसरे हत्या प्रकरणी संशयित गायकवाडच्याविरोधात ‘एसआयटी’ने दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यास उच्च न्यायालयाने उद्या, गुरुवारपर्यंत स्थगिती दिली आहे. तर याच खटल्यातील दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडे सध्या येरवडा कारागृहात आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज, बुधवारी संपत आहे. या सुनावणीसह आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर व समीर पटवर्धन यांनी पोलिसांविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्याच्या अंतिम निकालाची सुनावणी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या दालनात होत आहे. (प्रतिनिधी)