शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मान्सूनच्या वाटचालीत प्रगती; बंगालच्या उपसागरात दाखल

By admin | Updated: May 19, 2017 01:22 IST

मान्सूनच्या वाटचालीत आणखी प्रगती झाली असून आग्नेय बंगालचा उपसागर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर व उत्तर अंदमान सागराच्या सर्व भागात गुरुवारी मान्सूनचे आगमन झाले़

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मान्सूनच्या वाटचालीत आणखी प्रगती झाली असून आग्नेय बंगालचा उपसागर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर व उत्तर अंदमान सागराच्या सर्व भागात गुरुवारी मान्सूनचे आगमन झाले.मान्सूनचे सर्वसाधारणपणे २० मेपर्यंत अंदमान, बंगालच्या उपसागरात आगमन होते.यंदा मान्सूनने ही रेषा १८ मे रोजीच ओलांडून पुढे आगेकूच केली आहे़ पुढील ४ ते ५ दिवस मान्सून या भागात स्थिर राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.राज्यात गुरुवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६़२ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९़५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़ विदर्भासह ओडिशा, आंध्र प्रदेश किनारपट्टी व तामिळनाडू येथे तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे़ विदर्भात शुक्रवारीदेखील पारा असाच चढा राहील, असा अंदाज आहे. राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३८़४, जळगाव ४२़७, कोल्हापूर ३८़१, महाबळेश्वर ३१़७, मालेगाव ४३़२, नाशिक ३७़८, सांगली ३८़१, सातारा ३९़७, सोलापूर ४२़७, मुंबई ३४़१, अलिबाग ३६़२, रत्नागिरी ३४़५, पणजी ३५़१, डहाणू ३५़४, औरंगाबाद ४०़६, परभणी ४३, नांदेड ४३, अकोला ४३़८, अमरावती ४२़८, बुलडाणा ४०़५, ब्रह्मपुरी ४६, चंद्रपूर ४६़२, गोंदिया ४४, नागपूर ४५, वाशिम ४१़२, वर्धा ४४़९ व यवतमाळ ४२़५़