शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

कैद्यांच्या आहारात वाढणार डाळी

By admin | Updated: October 21, 2015 03:21 IST

भाववाढीमुळे गरिबाघरी डाळ शिजणे मुश्कील झाले असले तरी महाराष्ट्रात तुरुंगातील कैद्यांच्या आहारात डाळी आणि गव्हाचे प्रमाण वाढविण्याची आग्रही शिफारस आहारतज्ज्ञांचा समावेश

- डिप्पी वांकाणी,  मुंबईभाववाढीमुळे गरिबाघरी डाळ शिजणे मुश्कील झाले असले तरी महाराष्ट्रात तुरुंगातील कैद्यांच्या आहारात डाळी आणि गव्हाचे प्रमाण वाढविण्याची आग्रही शिफारस आहारतज्ज्ञांचा समावेश असलेल्या समितीने राज्य सरकारला केली आहे. या शिफारशींचा प्रस्ताव संमतीसाठी सरकारकडे पाठविण्यात आला आहे. कैद्यांना कोणते अन्नपदार्थ दिले जावेत याचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने केलेल्या शिफारशी मान्य होताच नाश्त्यात कैद्यांना यापुढे पोहे दिले जातील. शिवाय दिवसातून दोनदा चहा आणि बालकैद्यांना डाळी आणि गव्हाचे पदार्थ दिले जातील. कैद्यांनी रोज किती उष्मांक घ्यावेत याचा अभ्यास समितीने आंतरराष्ट्रीय निकष समोर ठेवून केला होता. कैद्यांना रोज सकाळी सहा वाजता नाश्ता, सकाळी ११ वाजता जेवण आणि सायंकाळी ६ वाजता (किंवा सूर्यास्तापूर्वी) रात्रीचे जेवण दिले जाते. सध्या चहा एकदाच दिला जातो. आता तो दोन वेळा दिला जावा अशी शिफारस करण्यात आली आहे. जेवण आणि रात्रीच्या जेवणात पोळ्या, भाजी, वरण आणि भाताचा समावेश आहे. नाश्त्यामध्ये पोहे, उपमा आणि शिरा असतो. मांसाहारी पदार्थ वर्षातून फक्त सहा वेळा बनविले जातात आणि तेही कैद्यांना विकत घ्यावे लागतात.कैद्यांना काही बदल हवे असल्यामुळे आम्ही खाद्यपदार्थांमध्ये विविधता आणली आहे. कैद्यांनी सांगितले की आम्हाला उपम्याऐवजी पोहे आवडतील म्हणून आम्ही त्यांना ते देणार आहोत, असे तुरुंगाच्या सूत्रांनी सांगितले. पोलीस महासंचालक (तुरुंग) बी. के. सिंह म्हणाले की, ‘‘माझ्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञांचा समावेश होता. समितीने शिफारशी केल्या असून तपशीलवार प्रस्ताव सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.’’