शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नदीजोड प्रकल्प, कृषी सिंचनाला प्राधान्य

By admin | Updated: October 13, 2014 04:46 IST

शेतक-याला शासनाकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. त्याला केवळ शेतीसाठी पाणी हवे आहे.

पंढरपूर : शेतक-याला शासनाकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. त्याला केवळ शेतीसाठी पाणी हवे आहे. त्यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला प्राधान्य देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सांगितले.चंद्रभागा मैदानावरील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर शेतकरी सुखी नाही. दरवर्षी महाराष्ट्रात ३,७०० शेतकरी आत्महत्या करतात. पाण्याअभावी मृत होत चाललेल्या नदीला पुन्हा जिवंत करणाऱ्या योजनांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. चंद्रभागा नदीच्या शुद्धीकरणाची आवश्यकता व्यक्त करताना त्यांनी तीर्थक्षेत्राला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडली. २०१४ हे वर्ष काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचे शेवटचे वर्ष असल्याचे सांगून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दु:खे दूर केली जातील. महाराष्ट्रातील सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी महायुतीला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहन मोदींनी केले. (प्रतिनिधी)