शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

नदीजोड प्रकल्प, कृषी सिंचनाला प्राधान्य

By admin | Updated: October 13, 2014 04:46 IST

शेतक-याला शासनाकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. त्याला केवळ शेतीसाठी पाणी हवे आहे.

पंढरपूर : शेतक-याला शासनाकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. त्याला केवळ शेतीसाठी पाणी हवे आहे. त्यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला प्राधान्य देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सांगितले.चंद्रभागा मैदानावरील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर शेतकरी सुखी नाही. दरवर्षी महाराष्ट्रात ३,७०० शेतकरी आत्महत्या करतात. पाण्याअभावी मृत होत चाललेल्या नदीला पुन्हा जिवंत करणाऱ्या योजनांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. चंद्रभागा नदीच्या शुद्धीकरणाची आवश्यकता व्यक्त करताना त्यांनी तीर्थक्षेत्राला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडली. २०१४ हे वर्ष काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचे शेवटचे वर्ष असल्याचे सांगून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दु:खे दूर केली जातील. महाराष्ट्रातील सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी महायुतीला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहन मोदींनी केले. (प्रतिनिधी)