शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

भविष्यात दूरशिक्षणालाच प्राधान्य

By admin | Updated: June 7, 2015 02:45 IST

गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक शिक्षणपद्धतीबरोबरच दूरशिक्षण पद्धतीचा उदय झाला. सध्या ज्ञानसंपादनासाठी जगभरात दूरशिक्षण हाच महत्त्वाचा प्रवाह बनला आहे.

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक शिक्षणपद्धतीबरोबरच दूरशिक्षण पद्धतीचा उदय झाला. सध्या ज्ञानसंपादनासाठी जगभरात दूरशिक्षण हाच महत्त्वाचा प्रवाह बनला आहे. भविष्यात या शिक्षणपद्धतीलाच प्राधान्य दिले जाणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात आलेल्या दृकश्राव्य व ग्रंथनिर्मिती केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. ‘यशवाणी’ या वेबरेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी भारत महासत्ता म्हणून पुढे येत आहे. भारताकडे पाहण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात बदल झाला असल्याचे स्पष्ट केले. ‘लोकमत’द्वारे घेतली माहितीराज्यपाल सी. विद्यासागर यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयात पालकमंत्री गिरीश महाजन व प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी ‘लोकमत’मध्ये स्वच्छता मोहिमेचे प्रसिद्ध झालेले वृत्तांकन राज्यपालांना आवर्जून सादर केले.पालकमंत्र्यांसाठी राज्यपाल ताटकळलेकोणतीही बैठक असो वा कार्यक्रम, तेथे उशिरा पोहोचण्याचा कित्ता नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चक्क राज्यपालांच्या कार्यक्रमातही गिरवला. पालकमंत्री उशिरा पोहोचल्याने खुद्द राज्यपालांना कोनशिला अनावरणासाठी काही मिनिटे ताटकळावे लागले.