शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

लग्नाआधी ‘एचआयव्ही चाचणी’ची ग्रामचळवळ!

By admin | Updated: December 14, 2015 02:38 IST

लग्नानंतर त्याला किंवा तिला एचआयव्हीची लक्षणे दिसली तर संसार धोक्यात येतो. त्यामुळे लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी केली तर भविष्यात निर्माण होणारे वादळ थांबविणे शक्य आहे़

राजेश शेगोकार, बुलडाणालग्नानंतर त्याला किंवा तिला एचआयव्हीची लक्षणे दिसली तर संसार धोक्यात येतो. त्यामुळे लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी केली तर भविष्यात निर्माण होणारे वादळ थांबविणे शक्य आहे़ हे ध्यानी घेऊनच बुलडाणा जिल्ह्यात ग्रामचळवळ उभी राहत आहे. येथील ३० ग्रामपंचायतींनी ‘आधी एचआयव्ही चाचणी, मगच लग्न’ असा ठराव ग्रामसभेमध्ये घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे.खामगाव तालुक्यातील लाखनवाडा ग्रामपंचायतीने सर्वात आधी हा पुरोगामी ठराव घेऊन प्रबोधनाचे पाऊल टाकले. गावाचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.गावात लग्न ठरल्यानंतर वधू-वर दोघांसाठी एचआयव्ही चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. खामगाव तालुक्यातील लाखनवाडा, कदमपूर, मोताळा तालुक्यातील इब्राहिमपूर, बुलडाणा तालुक्यातील नांद्रा कोळी, चिखली तालुक्यातील दिवठाणा, पेठ, कोलारा, अंचरवाडी व मुंगसरी या ग्रामपंचायतींनीही अशाच स्वरूपाचे ठराव घेतले आहेत. यानिमित्ताने बुलडाणा जिल्हा आपले वेगळेपण सिद्ध करीत आहे.लग्नानंतर अवघ्या वर्षभरात एचआयव्हीमुळे संसाराची, विशेषत: महिलांची फरफट होत असल्याची अनेक प्रकरणे आमच्यासमोर आली. म्हणूनच लग्नासाठी कुंडली पाहण्यापेक्षा एचआयव्ही चाचणी करण्यासाठी आग्रही असले पाहिजे. याबाबतआम्ही विनंती केल्यावर सर्वच ग्रामपंचायतींनी असा ठरावघेण्यास संमती दिली.