शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मुंबई हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

By admin | Updated: November 26, 2014 11:13 IST

मुंबईवर २६/११ रोजी दहशतवादी हल्ल्याला आज ६ वर्ष पूर्ण झाली असून या हल्ल्यात प्राण गमवावे लागलेले नागरिक व शहीदांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - मुंबईवर २६/११ रोजी दहशतवादी हल्ल्याला आज ६ वर्ष पूर्ण झाली असून या हल्ल्यात प्राण गमवावे लागलेले नागरिक व शहीदांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.
आजच्या दिवशी घडलेल्या त्या भयानक हल्ल्यात जीव गमवावा लागलेल्या निष्पाप स्त्री-पुरुषांना मी श्रद्धांजवी वाहतो. तसेच या हल्ल्यात अडकलेल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देणा-या जवानांनाही मी नमन करतो. ते देशातील खरे हिरो आहेत. दहशतवादाशी लढणे आणि समाजातून तो उखडून टाकणे यासाठी आपण प्रतिबद्ध आहोत, असेही पंतप्रधनांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६/११तील हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सुरक्षित राज्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रांनी सक्षम करू, असेही आश्वासन फडणवीस यांनी दिले.