शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

‘संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवा’

By admin | Updated: December 26, 2014 02:08 IST

आत्महत्येने कुठलेही प्रश्न सुटत नसतात, ही बाब कायम ध्यानात ठेवून येणाऱ्या कुठल्याही संकटांना न जुमानता त्याचा धैर्याने सामना करण्याची

उमरगा (जि.उस्मानाबाद) : आत्महत्येने कुठलेही प्रश्न सुटत नसतात, ही बाब कायम ध्यानात ठेवून येणाऱ्या कुठल्याही संकटांना न जुमानता त्याचा धैर्याने सामना करण्याची ताकद स्वत:मध्ये निर्माण करा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी येथे केले. कवठा सेवाग्राम येथे भारत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या पुढाकारातून सुरू केलेल्या चारा छावणीचा शुभारंभ अण्णांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. गावचा सर्वांगिण विकास करण्याची जबाबदारी आता प्रत्येक ग्रामस्थाने स्वीकारण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगून हजारे म्हणाले, बाह्ण आनंदापेक्षा अंत:करणातील आनंद सर्वश्रेष्ठ असतो. त्यामुळे प्रत्येकाशी माणुसकीच्या नात्याने वागून प्रत्येकाला जगण्याचा आनंद देत रहा. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी पाणी संवर्धन हा महत्त्वपूर्ण पर्याय आहे. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत साठवून त्याचे संवर्धन करा. माती आणि पाणी वाहून जाऊ देऊ नका. शास्त्रशुध्द पध्दतीने पाणलोट क्षेत्र विकासाची कामे हाती घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. दहा एकरांवर उभारलेल्या छावणीत गाय, म्हैस, बैल, वासरे, दुभती जनावरे अशा वेगवेगळ्या स्वतंत्र छावण्या उभारण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)