शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

‘संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवा’

By admin | Updated: December 26, 2014 02:08 IST

आत्महत्येने कुठलेही प्रश्न सुटत नसतात, ही बाब कायम ध्यानात ठेवून येणाऱ्या कुठल्याही संकटांना न जुमानता त्याचा धैर्याने सामना करण्याची

उमरगा (जि.उस्मानाबाद) : आत्महत्येने कुठलेही प्रश्न सुटत नसतात, ही बाब कायम ध्यानात ठेवून येणाऱ्या कुठल्याही संकटांना न जुमानता त्याचा धैर्याने सामना करण्याची ताकद स्वत:मध्ये निर्माण करा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी येथे केले. कवठा सेवाग्राम येथे भारत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या पुढाकारातून सुरू केलेल्या चारा छावणीचा शुभारंभ अण्णांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. गावचा सर्वांगिण विकास करण्याची जबाबदारी आता प्रत्येक ग्रामस्थाने स्वीकारण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगून हजारे म्हणाले, बाह्ण आनंदापेक्षा अंत:करणातील आनंद सर्वश्रेष्ठ असतो. त्यामुळे प्रत्येकाशी माणुसकीच्या नात्याने वागून प्रत्येकाला जगण्याचा आनंद देत रहा. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी पाणी संवर्धन हा महत्त्वपूर्ण पर्याय आहे. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत साठवून त्याचे संवर्धन करा. माती आणि पाणी वाहून जाऊ देऊ नका. शास्त्रशुध्द पध्दतीने पाणलोट क्षेत्र विकासाची कामे हाती घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. दहा एकरांवर उभारलेल्या छावणीत गाय, म्हैस, बैल, वासरे, दुभती जनावरे अशा वेगवेगळ्या स्वतंत्र छावण्या उभारण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)