शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खर्च सादर केल्याने वाचले पद

By admin | Updated: January 17, 2017 03:48 IST

डहाणू तालुक्यातील तवा ग्रामंपचायतीच्या सात माजी सदस्यांना पाच वर्षे निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे

शशिकांत ठाकूर,कासा- ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर न केल्याबद्दल डहाणू तालुक्यातील तवा ग्रामंपचायतीच्या सात माजी सदस्यांना पाच वर्षे निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे तर सरपंचांसह चार सदस्यांना मात्र खर्च सादर केल्याने दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील तवा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सन २०११ ची ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी केलेल्या खर्चाचा तपशील सादर केलेला नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार पंचायत समितीचे माजी सदस्य सुधीर नम यांनी २३ आॅक्टोबर २०१५ रोजी पालघरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या सदस्यातील सरपंच लतिका बालशी यांच्यासह लहू बालशी, विठ्ठल डबके आणि सुनिता गोंड या चार सदस्यांनी खर्चाचा तपशिल सादर केला त्यामुळे त्यांना नुकत्याच झालेल्या अंतिम सुनावणीत क्लीन चीट देण्यात आली तर उर्वरित सात सुभाष केदार, नरोत्तम झाटे, कलावती उराडे, सुमन कोल्हेकर, रेखा रावते, भरत केदार, बबिता देसाई या साद माजी सदस्यांना मात्र निवडणूक खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरविण्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)