शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

‘लोकशाही देशात झुंडशाही वाढली’

By admin | Updated: April 17, 2017 02:56 IST

लोकशाही असणाऱ्या या देशात झुंडशाही वाढली आहे, अशा व्यवस्थेत ना मुक्तपणे बोलता येत, ना लिहिता येत, ना जगता येत.

औरंगाबाद : लोकशाही असणाऱ्या या देशात झुंडशाही वाढली आहे, अशा व्यवस्थेत ना मुक्तपणे बोलता येत, ना लिहिता येत, ना जगता येत... लोकशाहीने दिलेले हक्क व अधिकार तर आपल्यासाठी नाहीतच, अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यावर शिक्षक आणि शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली जाते. दहशतवाद्यांच्या ताब्यात आहोत की, निर्वासितांच्या छावण्यात राहतोय, हेच कळत नाही, अशी टीका बालाजी इंगळे यांनी केली. दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शिक्षण विकास मंचतर्फे आयोजित दोनदिवसीय संमेलनास एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात शनिवारी सुरुवात झाली. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. स्वागताध्यक्ष व आ. विक्रम काळे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, नंदकिशोर कागलीवाल व अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठवाड्यातील लेखक आसाराम लोमटे, प्रा. रवी कोरडे आणि डॉ. वीरा राठोड यांचा सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार शारदा बर्वे, डॉ. राजा दांडेकर, डॉ. श्रुती पानसे यांना प्रदान झाला. (प्रतिनिधी)