शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

‘लोकशाही देशात झुंडशाही वाढली’

By admin | Updated: April 17, 2017 02:56 IST

लोकशाही असणाऱ्या या देशात झुंडशाही वाढली आहे, अशा व्यवस्थेत ना मुक्तपणे बोलता येत, ना लिहिता येत, ना जगता येत.

औरंगाबाद : लोकशाही असणाऱ्या या देशात झुंडशाही वाढली आहे, अशा व्यवस्थेत ना मुक्तपणे बोलता येत, ना लिहिता येत, ना जगता येत... लोकशाहीने दिलेले हक्क व अधिकार तर आपल्यासाठी नाहीतच, अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यावर शिक्षक आणि शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली जाते. दहशतवाद्यांच्या ताब्यात आहोत की, निर्वासितांच्या छावण्यात राहतोय, हेच कळत नाही, अशी टीका बालाजी इंगळे यांनी केली. दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शिक्षण विकास मंचतर्फे आयोजित दोनदिवसीय संमेलनास एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात शनिवारी सुरुवात झाली. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. स्वागताध्यक्ष व आ. विक्रम काळे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, नंदकिशोर कागलीवाल व अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठवाड्यातील लेखक आसाराम लोमटे, प्रा. रवी कोरडे आणि डॉ. वीरा राठोड यांचा सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार शारदा बर्वे, डॉ. राजा दांडेकर, डॉ. श्रुती पानसे यांना प्रदान झाला. (प्रतिनिधी)