शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

'भारत माता की जय' वरुन राजकारण तापले

By admin | Updated: March 16, 2016 17:12 IST

ओवेसी यांच्या ‘भारत माता की जय’ या घोषणेवरील वक्तव्यावरुन आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. आज विधानसभेच कामकाज चालू झाल्यानंतर एमआयएमच्या आमदांरानी माफी मागावी अशी सर्वपक्षीय आमदारंनी मागणी केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - लातूर येथील सभेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय बोलणार नाही', असं वक्तव्य केलं होतं त्याचे पडसाद आज विधानसभेत पडले आहेत. ओवेसी यांच्या ‘भारत माता की जय’ या घोषणेवरील वक्तव्यावरुन आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
 
आज विधानसभेच कामकाज चालू झाल्यानंतर एमआयएमच्या आमदांरानी माफी मागावी अशी सर्वपक्षीय आमदारंनी मागणी केली. त्यांनंतर विधानसभेच कामकाज दान वेळा स्थगित करण्यात आले. अधिवेशन संपेपर्यंत एमआयएम आमदार वारिस पठाण यांचं निलंबन करण्याचा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. तर इम्तियाज जलील यांच्या निलंबनाची मागणी आली आहे. 
 
असदुद्दीन ओवेसी यांच्या 'भारत माता की जय या विधानावर सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेनांनी  आक्रमक भुमिका घेतली आहे. एमआयएमच्या दोन्ही आमदारांनी माफी मागावी, व अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित केले पाहिजे आशी मागणी एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. तर ‘भारत माता की जय’ जो म्हणणार नाही,तो या सभागृहात राहणार नाही' असा रौप आशिष शेलार यांनी घेतला.  तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी भारत माता की जय म्हणणार नाही असे विधानभवनात स्पष्ट केले 
 
 ज्येष्ठ गीतकार आणि खासदार जावेद अख्तर यांनी काल राज्यसभेत ओवेसींचा चांगलाच समाचार घेतला. भारत माता की जयह्ण म्हणणं कर्तव्य नव्हे, तो आपला अधिकार आहे, असं म्हणत खासदार आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी असदुद्दीन ओवेसींना खडे बोल सुनावले.