शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

दलित तरुणाच्या आत्महत्येचे काँग्रेसकडून राजकारण

By admin | Updated: February 1, 2016 02:56 IST

काँग्रेसला दलितांविषयी अजिबात कळवळा नाही. त्यांनी इतकी वर्षे मते मिळविण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केला.

औरंगाबाद : काँग्रेसला दलितांविषयी अजिबात कळवळा नाही. त्यांनी इतकी वर्षे मते मिळविण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केला. आताही हैदराबादेत दलित तरुणाच्या आत्महत्येचे त्यांच्याकडून राजकारण केले जात आहे, असा आरोप केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी रविवारी केला.रामविलास पासवान यांच्या प्रमुख उपस्थितीत मुकुंदवाडी, रामनगर येथे भारत विकास कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसाराचा शुभारंभ झाला. अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. व्यासपीठावर लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शमीम हवा व अन्य मान्यवर उपस्थित होते. भारत विकास कार्यक्रमांतर्गत केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने १९ महिन्यांत केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.पासवान म्हणाले, दलित समाज आजही मागास आहे; परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहे. दलित समाज आणि बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांना आस्था आहे. ती काँग्रेसला नव्हती. हैदराबादेत दलित तरुणाने आत्महत्या केली म्हणून राहुल गांधी उपोषण करताहेत; पण त्या तरुणाने केलेली आत्महत्या आजही देशात जातीवाद जिवंत असल्याचे दर्शक आहे. इतकी वर्ष काँग्रेसने काय केले? सरकार असताना हैदराबादमध्येच सहा दलित तरुणांनी जातीवादातूनच आत्महत्या केल्या. तेव्हा ते कुठे होते, असा सवालही पासवान यांनी केला. (प्रतिनिधी)