शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

पोलीस हवालदार निघाला भंगारचोर

By admin | Updated: January 29, 2015 05:38 IST

एनआरसी कंपनीतील भंगार चोरी प्रकरणात एमएफसी पोलिसांनी १४ जणांच्या टोळीला अटक केली आहे

कल्याण : एनआरसी कंपनीतील भंगार चोरी प्रकरणात एमएफसी पोलिसांनी १४ जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींमध्ये ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या दिनेश सोडनवार या हवालदाराचाही समावेश असून, तोच या टोळीचा म्होरक्या असल्याचे तपासात समोर आले आहे.मोहने येथील एनआरसी कंपनी अनेक वर्षांपासून बंद आहे. या कंपनीच्या आवारात असलेले भंगार सामान चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. अशाच एका चोरीच्या प्रकरणात दाखल झालेल्या तक्रारीवरून एमएफसी पोलिसांनी १२ जणांना गजाआड केले. त्यांच्या चौकशीत पोलीस हवालदार सोडनवार आणि भंगारविक्रेता माणिकचंद गुप्ता या दोघांची नावे उघड झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. या टोळीने संबंधित कंपनीत याआधी तीन वेळा चोरी केली होती़ परंतु चौथ्या वेळेस त्यांची चोरी पकडली गेली. कंपनीने नेमलेले सुरक्षा कर्मचारीदेखील त्यांना सामील होते. चोरी करणाऱ्या १२ जणांना कामासाठी प्रत्येकी ५०० रुपये मिळत. सोडनवार माल भंगारविक्रेता गुप्ताला द्यायचा. टोळीने ५ ते ६ लाखांचा माल चोरला आहे. सोडनवार यांचे वडील एनआरसी कंपनीतच कामाला होते. (प्रतिनिधी)