शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

रेल्वे फाटकांवर पोलीस तैनात

By admin | Updated: November 4, 2016 03:32 IST

कल्याण ते ठाणेदरम्यान रेल्वे मार्गावर विविध कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

डोंबिवली : कल्याण ते ठाणेदरम्यान रेल्वे मार्गावर विविध कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यात मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे पोलीस दलाने रेल्वे फाटकांत पोलीस तैनात केले आहेत. ते प्रवाशांना ट्रॅकमधून जाण्यास मज्जाव करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना जिने चढून फलाट गाठावा लागत आहे. ठाकुर्लीत या प्रयत्नांना यश येत आहे.ठाकुर्ली, दिवा, कळवा आणि ठाणे स्थानकादरम्यान पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ठाकुर्लीत फाटकातून रूळ ओलांडणारे तसेच ठाण्यात फलाट क्रमांक-२ वरून सिडको स्टॉपच्या दिशेने रुळांतून चालत जाणाऱ्यांना यामुळे चाप बसला आहे. ठाकुर्लीत फाटक उघडल्यावर वाहनांबरोबर प्रवासी ये-जा करतात. ठाकुर्लीत सरकत्या जिन्याची सुविधा नाही. त्यामुळे वृद्ध व्यक्ती, अवजड सामान घेऊन जाणाऱ्यांचे हाल होतात. ते फाटक उघडण्याची वाट पाहतात. प्रवाशांची रूळ ओलांडण्याची सवय सोडवणे एक आव्हान असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे ठाकुर्लीत अपघाताचे प्रमाण शून्यावर आले आहे. अन्य ठिकाणीही त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. प्रवाशांनीही सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने केले आहे. (प्रतिनिधी)