शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पोलिसांनो, मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवा - विश्वास नांगरे पाटील

By admin | Updated: December 23, 2015 10:20 IST

चित्रपटातील गाणी व इतर कर्कश आवाजच्या मोबाईल रिंगटोन्समुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन होते असे सांगत पोलिसांनी मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवावी असा आदेश विश्वास नांगरे पाटील यांनी दिला.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २३ - चित्रपटातील गाणी व इतर कर्कश आवाजच्या मोबाईल रिंगटोन्समुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन होते असे सांगत पोलिसांनी मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवावी असा आदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे.
आजकाल चित्रपटातील लोकप्रिय गाणी, इतर हिट टयुन्स, प्राणी पक्षांचे वा इतर आवाज अशा रिंगटोन्स ठेवण्याची क्रेझ असून पोलिस कर्मचा-यांच्या मोबाईलवरही अशा टोन्स सर्रास ऐकू येतात. मात्र त्यामुळे जनसामान्यांमध्ये पोलिस दलाची प्रतिमा मलीन होते असे सांगत कर्मचा-यांनी त्यांच्या मोबाईलची रिंगटोन पोलिस दलाच्या प्रतिष्ठा जोपासेल, अशी ठेवावी असा आदेश विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी एक एका परिपत्रकच जारी केले आहे. 
' आमचे असे निदर्शनास आले आहे की, परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईलची रिंगटोन ही चित्रपट गीत, कर्कश आवाज, विविध पक्षांचे आवाज इ. असल्याचे दिसून आले आहे. सदरच्या रिंगटोनमुळे जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे. शिस्तप्रिय पोलीस दलामध्ये राजशिष्टाचाराचे अनुषंगाने घटकप्रमुख यांनी आपले अधिपत्याखालील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदरबाबत योग्य त्या सूचना द्यावात. आपले घटकातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईलची रिंगटोन ही योग्य व चांगली असणेबाबत संबंधितांना सूचना देऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी' असे त्या पत्रकात म्हटले आहे. 
प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱयाने पोलीस दलाची प्रतिष्ठा जोपासली पाहिजे, असेही विश्वास नांगरे पाटील यांनी या पत्रकात म्हटले आहे. औरंगाबाद ग्रामीण, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली येथील पोलीस अधिक्षकांना हे पत्रक धाडण्यात आले आहे.