शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

महामार्गाच्या सुरक्षेला पोलिसांची नकारघंटा !

By admin | Updated: June 24, 2014 00:58 IST

महामार्गावरील वाढत्या अपघातामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी गृहविभागाने महामार्ग पोलीस दल तैनात केले आहे. मात्र या दलाकडे गृहविभागाचे दुर्लक्ष होते आहे. विभागातील कर्मचारी

अधिकाऱ्यांचा तुटवडा : गृहविभागाचे दुर्लक्ष नागपूर : महामार्गावरील वाढत्या अपघातामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी गृहविभागाने महामार्ग पोलीस दल तैनात केले आहे. मात्र या दलाकडे गृहविभागाचे दुर्लक्ष होते आहे. विभागातील कर्मचारी कार्य करण्यास अनिच्छुक आहे. वाहतुकीच्या तुलनेत पोलीस दलाची यंत्रणा कमकुवत आहे. नागपूर आणि अमरावती विभाग मिळून एक पोलीस अधीक्षक, दोन उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षकांची मंजुरी आहे. मात्र विदर्भात महामार्ग पोलिसांक डे अधीक्षक आणि उपअधीक्षकही नाही. पीआयकडे प्रभारी डीवायएसपीची जबाबदारी आहे. नागपूर विभागात नऊ पोलीस चौकी आहे. प्रत्येक पोलीस चौकीकडे २०० किलोमीटर क्षेत्राची जबाबदारी आहे. प्रत्येक चौकीत एक एपीआय, तीन पीएसआय व अन्य पोलीस शिपाई अशा २० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या प्रत्येक चौकीत ५० टक्केही कर्मचारी नाही. प्रत्येक चौकीकडे फक्त एकच वाहन आहे. अपघातग्रस्तांना मदत करणे, वाहतूक जाम झाल्यास सुरळीत करणे, वाहनात बिघाड असल्यास चालान करणे, या जबाबदाऱ्या पोलिसांना पार पाडाव्या लागतात. नियमांकडे दुर्लक्ष औद्योगीकरणामुळे महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या वाहतुकीबरोबरच महामार्गावर सुधारणाही करण्यात आल्या आहे. दुपदरी असलेले महामार्ग सहा पदरी झाले आहे. वाहतूक सुरळीत होईल, अपघात कमी होती, अशी अपेक्षा होती. मात्र वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली. नागपुरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ कोलकाता - मुंबई आणि महामार्ग क्रमांक ७ जबलपूर - हैद्राबाद जातो. विदर्भातील कोळशाच्या खाणी, औद्योगीकरण, प्रवासी वाहतूक आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशच्या सीमा जवळ असल्याने, जड वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. (प्रतिनिधी)