शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

खिचडीतून ५४ विदयार्थ्यांना विषबाधा

By admin | Updated: February 20, 2016 22:50 IST

मध्यांन भोजनात देण्यात येणाऱ्या खिचडीतून ५४ विदयार्थ्यांना विषधाबा झाली. ही घटना नागपूर जवळील राजीवनगर भागातील शांती निकेतन विदयालयात शनिवारी घडली. सर्व विदयर्थ्यांचे प्राण धोक्याबाहेर आहे.

नागपूर, दि. २० - मध्यांन भोजनात देण्यात येणाऱ्या खिचडीतून ५४ विदयार्थ्यांना विषधाबा झाली. ही घटना नागपूर जवळील राजीवनगर भागातील शांती निकेतन विदयालयात शनिवारी घडली. सर्व विदयार्थ्यांचे प्राण धोक्याबाहेर आहेत.
आज दुपारी २ वाजताच्या सुमारास वर्ग १ ते ७ वीच्या विदयार्थ्यांना खिचडी देण्यात आली. जवळपास ३०० विदयार्थ्यांना  ही खिचडी देण्यात आली. काही वेळयांनीच अनेक विदर्थ्यांना मळवाटु लागले व काहींनी उलटया करण्यास सुरुवात केली. येथील शिक्षकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी मिळले त्या वाहनांना ५४ विदयार्थ्यांना सुरुवातीला हिंगणा येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. परंतु या पैकी २६ विदयार्थीची प्रकुती खालवत गेली. यामुळे नंतर त्यांना नागपूर येथील मेडीकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व विदयार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असून यापैकी बराच विदयार्थ्यांना रात्री उशीरा सुटी सुध्दा देण्यात आली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पोहचताच शाळेबाहेर व हिंगणा येथील ग्रामिण रुग्णालयाच्या बाहेर पालकांची मोठी गर्दी झाली होती. प्राथमीक अहवालातुन अन्नातुन विषबाधा झाल्याने हा प्रकार झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.