शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

शेतकऱ्यांचेही कर्ज माफ करा

By admin | Updated: April 18, 2017 05:46 IST

शेतकऱ्यांवर ओढवलेले अरिष्ट दूर करण्यासाठी कर्जमाफी गरजेची आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा द्यायचा आहे

नाशिक : शेतकऱ्यांवर ओढवलेले अरिष्ट दूर करण्यासाठी कर्जमाफी गरजेची आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा द्यायचा आहे. विजय मल्ल्या व इतर उद्योगपती भांडवलदारांना शासन कर्जमाफी करते; मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी का करीत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.मालेगाव येथील मनमाड चौफुलीवर सोमवारी शेतकरी संघर्ष यात्रेचे आगमन झाले. जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, नामपूर, चांदवड तसेच पिंपळगाव येथे सभा झाल्या. आम्हा सर्वांची आमदारकी-खासदारकी गेली तरी पर्वा नाही, पण संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नामपूर येथे केले. आई-वडिलांकडे लग्नासाठी पैसे नसल्याने उपवर मुली आत्महत्या करू लागल्या आहेत. कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नसल्याने राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे, पण सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे, असे त्यांनी सांगितले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कर्जामुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. तरुण शेतकरी जीवनयात्रा संपवित आहेत. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही. (प्रतिनिधी)