शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' नद्यांबाबत योजना आखा

By admin | Updated: July 19, 2016 04:43 IST

पश्चिम घाटातील पाच नद्यांचे पाणी मराठवाडा व जळगावच्या धरणांमध्ये वळते करण्यासंदर्भात योजना तयार करण्याचे निर्देश सोमवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

मुंबई : पश्चिम घाटातील पाच नद्यांचे पाणी मराठवाडा व जळगावच्या धरणांमध्ये वळते करण्यासंदर्भात योजना तयार करण्याचे निर्देश सोमवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याला पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय घेण्याबाबत दोनदा निर्देश देऊनही राज्य सरकारने निर्णय घेणे टाळल्याने उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना राज्य सरकारविरुद्ध दुसरी अवमान याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. पश्चिम घाटातील नद्यांचे पाणी नाशिक-नगरच्या धरणांद्वारे दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि जळगावच्या धरणांत वळते करावे, अशी मागणी डॉ. संजय लाखे पाटील यांनी उच्च न्यायालयात केली. गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र सोमवारी सरकारने निर्णय घेतला नसल्याचे निदर्शनास आल्यावर उच्च न्यायालयाने डॉ. पाटील यांना सरकारविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) >पश्चिम घाटातील औरंग्या, नार, पार, दमणगंगा आणि अंबिका या नद्यांमधले जादा पाणी नाशिक-नगरच्या धरणांकडे वळते करून मग जायकवाडी व जळगावमधील गिरना धरणात वळते केल्यास दुष्काळ संपेल.या नद्यांचे पाणी मराठवाडा व जळगावकडे वळते करण्याची योजना आखा. आम्ही यावर लक्ष ठेवू,’ असे म्हणत खंडपीठाने या धरणांत सध्या किती पाणी आहे, याची माहिती २ आॅगस्टपर्यंत देण्याचे निर्देश सरकारला दिले.