शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

'त्या' नद्यांबाबत योजना आखा

By admin | Updated: July 19, 2016 04:43 IST

पश्चिम घाटातील पाच नद्यांचे पाणी मराठवाडा व जळगावच्या धरणांमध्ये वळते करण्यासंदर्भात योजना तयार करण्याचे निर्देश सोमवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

मुंबई : पश्चिम घाटातील पाच नद्यांचे पाणी मराठवाडा व जळगावच्या धरणांमध्ये वळते करण्यासंदर्भात योजना तयार करण्याचे निर्देश सोमवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याला पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय घेण्याबाबत दोनदा निर्देश देऊनही राज्य सरकारने निर्णय घेणे टाळल्याने उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना राज्य सरकारविरुद्ध दुसरी अवमान याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. पश्चिम घाटातील नद्यांचे पाणी नाशिक-नगरच्या धरणांद्वारे दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि जळगावच्या धरणांत वळते करावे, अशी मागणी डॉ. संजय लाखे पाटील यांनी उच्च न्यायालयात केली. गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र सोमवारी सरकारने निर्णय घेतला नसल्याचे निदर्शनास आल्यावर उच्च न्यायालयाने डॉ. पाटील यांना सरकारविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) >पश्चिम घाटातील औरंग्या, नार, पार, दमणगंगा आणि अंबिका या नद्यांमधले जादा पाणी नाशिक-नगरच्या धरणांकडे वळते करून मग जायकवाडी व जळगावमधील गिरना धरणात वळते केल्यास दुष्काळ संपेल.या नद्यांचे पाणी मराठवाडा व जळगावकडे वळते करण्याची योजना आखा. आम्ही यावर लक्ष ठेवू,’ असे म्हणत खंडपीठाने या धरणांत सध्या किती पाणी आहे, याची माहिती २ आॅगस्टपर्यंत देण्याचे निर्देश सरकारला दिले.