शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाजाची पदयात्र

By admin | Updated: July 8, 2014 23:05 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेतच धनगर समाजाला आरक्षणाची तरतूद केली आहे.

बारामती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेतच धनगर समाजाला आरक्षणाची तरतूद केली आहे. देशात महाराष्ट्र वगळता सर्व राज्यात त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या महाराष्ट्रातच मात्र, धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलतीपासून दूर ठेवले जात आहे. 
राज्य सरकारला 21 जुलै र्पयतच मुदत दिली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्रच देण्याची तरतूद करावी, अन्यथा 
आम्ही आमची निणार्यक भूमिका 
घेऊ, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आज देण्यात आला. 
आज पत्रकार परिषदेत कृती समितीचे प्रमुख हनुमंतराव सुळ, अॅड. जी. बी. गावडे, अविनाश मोटे आदींनी परिषदेत भूमिका स्पष्ट केली. अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी 15 ते 21 जुलै दरम्यान पंढरपूर ते बारामती मोर्चाचे आयोजन केले आहे. 2क्क्9 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, असे स्पष्ट केले होते. 
त्यामुळे त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला समाजाने पाठिंबा दिला. मात्र, 5 वर्षात या पक्षाच्या नेत्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. तरी देखील पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनीच हलचाली करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव आणून धनगर समाजाचा 6क् वर्षापासून प्रलंबित आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यात त्याची अंमलबजावणी सुरुवातीपासूनच झाली आहे. फक्त या भागातच आम्हाला न्याय मिळत नाही. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या सवलती देऊन डोंगर, द:यात फिरणा:या धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आजर्पयतच्या सर्व राजकत्र्यानी धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलतींपासून दूर ठेवले आहे. आता राज्याने केंद्राकडे शिफारस करावी, अशी आमची मागणीच नाही. राज्य घटनेतच आरक्षणाची तरतूद आहे. थेट आता आम्हाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्रच मिळावे, यासाठी आमचा लढा आहे, असे सुळ यांनी सांगितले. (वार्ताहर)