शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

फडणवीसजी ‘फिटलं’ म्हणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:07 IST

राज्य सरकार दात कोरून कर्जमाफी देत आहे. ही दिशाभूल आहे. तत्त्वत:, अंशत: हे शब्द वापरण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी कर्ज ‘फिटलं’ हा शब्द शेतक-यांना

अहमदनगर : राज्य सरकार दात कोरून कर्जमाफी देत आहे. ही दिशाभूल आहे. तत्त्वत:, अंशत: हे शब्द वापरण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी कर्ज ‘फिटलं’ हा शब्द शेतकºयांना द्यावा, अशा शब्दांत राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी सरकारकडे केली.उत्तर प्रदेशात कर्जमाफी चालते मग, मोदींना महाराष्टÑात याचा बोजा का वाटतो? असा सवालही त्यांनी भेंडा (ता. नेवासा) येथे संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वपक्षीय सत्कार समारंभात केला.पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री सर्वश्री बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे, जयंत पाटील, बबनराव पाचपुते तसेच यशवंतराव गडाख आदी उपस्थित होते.भाषणात पवारांनी क्रांतिसिंह नाना पाटलांची आठवण सांगितली. बीडमधून नाना पाटील हे लोकसभेवर विजयी झाले होते. मला निवडून दिल्यास तुमचं ‘फिटलं’ म्हणून समजा, असे आश्वासन त्यांनी शेतकºयांना गावोगावी दिले होते. त्या एका शब्दावर ते विजयी झाले. फडणविसांनीही सगळ्या शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करावे. तेव्हाच कर्ज ‘फिटलं’ असे म्हणता येईल, असे ते म्हणाले.कालच केंद्र सरकारने उद्योजकांचे ८२ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याची चर्चा नाही. शेतकºयांच्या कर्जमाफीची मात्र लगेच चर्चा होते. शेतमालाला भाव दिल्यास शेतकरी कर्जमाफी मागणार नाही.मात्र, सरकार दोन्ही गोष्टी करत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली. नाशिकचे अतिरिक्त पाणी गोदावरी खोºयात वळविता येईल. पण त्याबाबत केंद्र पातळीवर निर्णय होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.मी करंगळीचे माप शोधतोयनरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशला कर्जमाफीचे आश्वासन दिले व प्रत्यक्षात दिलीही. महाराष्टÑाची कर्जमाफी मात्र त्यांना ओझे वाटते. पंतप्रधानांचे धोरण हे राज्यानुसार कसे बदलते? हा प्रश्न आपणाला पडतो. हेच मोदी ‘पवारांची करंगळी पकडून आपण राजकारण करतो,’ असे सांगतात. त्यांच्या या म्हणण्यामुळे मी सध्या दररोज माझ्या करंगळीचे माप घेतोय, असा मिश्किल टोला पवार यांनी लगावला.आपण पवारांसोबत - राधाकृष्ण विखेआपल्याबाबत सर्व राज्यात उत्सुकता आहे. मात्र, काही होणार नाही, काळजी करू नका, असे राधाकृष्ण विखे भाषणात म्हणाले. माझ्याबाबत तुम्हाला कोणी काहीही सांगेल. पण आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही ते पवारांना उद्देशून म्हणाले.