शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

कोणाच्या जागा किती, यावरच नेता ठरेल - तावडे

By admin | Updated: June 20, 2014 03:32 IST

निवडणुकीनंतर कोणाच्या किती जागा येतात त्यावरच नेता ठरवला जाईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अतुल कुलकर्णी - मुंबई
कोणाच्या कितीही जागा आल्या तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होतील, असे विधान मनोहर जोशी यांनी केले आहे, पण जोशी सरांचे त्यांच्या पक्षात किती ऐकले जाते हे मी सांगण्याची गरज आहे का? असा टोमणा लगावत निवडणुकीनंतर कोणाच्या किती जागा येतात त्यावरच नेता ठरवला जाईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लोकमतच्या संपादकीय विभागाशी वार्तालाप करताना ते बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाला बहुजनी चेहरा दिला. ती ओळख आम्ही कायम ठेवण्याचा प्रय} करू. त्यासाठी राज्यात सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग आम्ही राबवू. आपल्यासह एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार असे आम्ही चौघे मिळून जो पक्षांतर्गत निर्णय घेऊ, असे तावडे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना किती जागा लढवेल हे महत्त्वाचे नाही, तर कोणाच्या कोणत्या जागा निवडून येतात हे पाहून जागांचे वाटप होणो महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक जागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर फेरबदल होतील, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.
‘असेल मोदी तर मिळेल गादी’ या भ्रमात आम्ही नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार रोज सह्याद्री विश्रमगृहावर, पक्षाच्या कार्यालयात बसून बैठका घेत आहेत, प्रत्येकाशी बोलून टिपणं काढत आहेत. त्यामुळे आम्ही कोठेही हवेत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि शेतक:यांच्या नावावर बँका आणि साखर कारखान्यांच्या भ्रष्ट संचालकांना पैसा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे राजकारण आम्ही जनतेसमोर आणू, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले. 
काँग्रेस कधीच निधर्मी नव्हती मात्र त्यांची स्वत:ची तशी प्रतिमा तयार केली होती, असे सांगून तावडे म्हणाले, दोन्ही काँग्रेसने कायम मुस्लीम, दलित आणि मराठा समाजाच्या मतांचे राजकारण केले. पंतप्रधान मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला आहे. हाच विचार घेऊन आम्ही विधानसभा निवडणुकीला समोरे जाणार 
आहोत, असे तावडे यांनी 
सांगितले.