शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची कामे जलदगतीने करा

By admin | Updated: October 20, 2015 01:31 IST

मंत्रालयात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी खालच्या स्तरावर तातडीने करत जा आणि प्रशासन जलदगतीने काम करते आहे हे जनतेला कळू द्या, अशा शब्दांत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय

मुंबई : मंत्रालयात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी खालच्या स्तरावर तातडीने करत जा आणि प्रशासन जलदगतीने काम करते आहे हे जनतेला कळू द्या, अशा शब्दांत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज राज्यातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांतील सिंचन विहिरींची अपूर्ण कामे मार्चपर्यंत पूर्ण करा, असा आदेशही त्यांनी दिला.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील पीक परिस्थिती, दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना, स्वच्छ महाराष्ट्र, जलयुक्त शिवार, आधार क्रमांक नोंदणी आदींचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत राज्यात ४२ जणांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मात्र, अजूनही त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले नाही. या कारवाईस विलंब का झाला, अशी विचारणा करून कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी दिली.यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये चार वर्षांत प्रत्येकी चार हजार शेततळी करण्यात येणार आहेत. त्यासाठी तुम्ही काय तयारी केली, अशी विचारणाही क्षत्रिय यांनी केली. धडक सिंचन विहिरी, जवाहर विहिरींची कामे अपूर्ण आहेत. मार्च २०१६पर्यंत कामे पूर्ण झाली पाहिजेत, हे काम नरेगाच्या माध्यमातून मध्य प्रदेशात यशस्वी होते, मग महाराष्ट्र मागे राहता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)