शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जनतेने चीनवर सर्जिकल स्ट्राईक करावा

By admin | Updated: November 13, 2016 21:59 IST

दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर जगाची भारताकडे पाहण्याची नजर बदलली आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 13 - दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर जगाची भारताकडे पाहण्याची नजर बदलली आहे. चीन वगळता जगातील सर्व देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. चीनला धडा शिकविण्यासाठी आपल्याला मिसाईल किंवा इतर शस्त्रांची आवश्यकता नाही. स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करुन जनतेनेच चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका देणारा सर्जिकल स्ट्राईक करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची सदस्य व मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संरक्षक इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले. मैत्री परिवार संस्थेतर्फे रविवारी हेमंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  देशाच्या वर्तमान बौद्धिक व युद्धजन्य स्थितीसमोरील आव्हाने व समाधान या विषयावर ते बोलत होते. गेल्या ७० वर्षांपासून पाकिस्तानला समजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कुरापती वाढल्या होत्या. सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला झटका बसला आहे. मात्र चीनने पाकिस्तानचे समर्थन केले आहे. त्यामुळे चीनलादेखील धक्का देण्याची आवश्यकता आहे. दिवाळीच्या निमित्ताने अनेकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला. हे प्रमाण व्यापक स्वरुपात व्हायला हवे. प्रत्येक धर्म, पंथाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे इंद्रेशकुमार म्हणाले.देशातील भ्रष्टाचार व काळा पैसा यांच्यावर आळा आणण्यासाठी केंद्र शासनाने ह्यनोटह्णबंदी केली आहे. यानंतर अनेक जणांकडून निरनिराळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र हा निर्णय देशहितासाठी होता व अशा अफवा किंवा उद्भविलेल्या परिस्थितीमुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. उलट जनतेने थोडा संयम दाखवून भ्रष्टाचाऱ्यांवर अंकुश आणण्याच्या प्रयत्नांना सहकार्य केले पाहिजे, असे इंद्रेशकुमार म्हणाले.