शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

प्रलंबित अर्जांचाही लोक अदालतमध्ये निपटारा

By admin | Updated: January 15, 2015 05:25 IST

बृहन्मुंबईतील माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार माहिती आयुक्तांकडे केलेल्या प्रकरणांपैकी प्रलंबित अर्जांची संख्या साडेतीन हजारांच्या घरात

मुंबई : बृहन्मुंबईतील माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार माहिती आयुक्तांकडे केलेल्या प्रकरणांपैकी प्रलंबित अर्जांची संख्या साडेतीन हजारांच्या घरात असल्याने आता या प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता अर्जदार व संबंधित माहिती अधिकारी यांना लोक अदालतीद्वारे एकत्र आणण्याचा व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रामानंद तिवारी हे बृहन्मुंबईचे माहिती आयुक्त असताना त्यांच्यावर आदर्श टॉवर प्रकरणात कारवाई झाली. त्यानंतर हे पद दीर्घकाळ रिक्त असताना माहिती अधिकाराखाली केलेल्या प्रलंबित अर्जांची संख्या ५ हजारांच्या घरात गेली होती. त्यानंतर राज्य सरकारने बृहन्मुंबईच्या माहिती आयुक्तपदी अजितकुमार जैन यांची नियुक्ती केली. गेल्या १० महिन्यांत या प्रलंबित अर्जांची संख्या ३,४८० इतकी कमी झाली असली, तरी अजूनही ही संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे लोक अदालतीमध्ये अर्जदार व संबंधित माहिती अधिकारी यांना बोलावून यातील अर्जांचा निपटारा करण्याचे ठरले आहे. सध्याच्या माहिती कायद्यातील काही त्रुटींमुळे माहिती अधिकाराखाली विशिष्ट दिवशीच कागदपत्रांची पाहणी करण्याचे निर्बंध घातलेले आहेत. माहिती मागवण्याकरिता करायच्या अर्जाचा नमुना सदोष आहे. त्यामुळे त्यात सुधारणा करण्याचे काम यशदाकडे सोपवले आहे. (विशेष प्रतिनिधी)