शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

पाटसला विहिरी, तलाव आटले

By admin | Updated: April 27, 2016 01:26 IST

पाटस (ता. दौंड) येथे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे संकट उभे राहिले असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

पाटस : पाटस (ता. दौंड) येथे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे संकट उभे राहिले असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तेव्हा खडकवासला धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी पाटस ग्रामपंचायतीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मुठे यांच्याकडे करण्यात आली आहे. पाटस परिसराला पाणीपुरवठा करणारा तलाव पूर्णपणे आटला आहे, तर विहिरीचे पाणी खोलवर गेले आहे. हातपंपांना पाणी नाही अशा परिस्थितीत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तेव्हा तातडीने पाणी सोडण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी सरपंच शीतल भागवत, ग्रामपंचायत सदस्य आशा शितोळे, संभाजी चव्हाण, सागर शितोळे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर खारतोडे, अरविंद म्हस्के, राहुल भागवत, महेश भागवत उपस्थित होते.(वार्ताहर)>दौंड आणि इंदापूरच्या पाण्यासाठी प्रयत्न पाटस ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ आमदार दत्तात्रेय भरणे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांना भेटले. दरम्यान, खडकवासलाचे आवर्तन सोडावे की जेणेकरून पाटस आणि परिसरातील पिण्याच्या पा ण्याचा प्रश्न सुटेल. यावर दत्तात्रय भरणे आणि रमेश थोरात म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांबरोबर योग्य ती चर्चा करून दौंड आणि इंदापूरला पाणी सोडण्याबाबत प्रयत्न केले जाईल.