शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

एसटी बंद केल्याने प्रवासी त्रस्त

By admin | Updated: July 20, 2016 03:25 IST

श्रीवर्धन आगरातून मुंबई, नालासोपारा, भांडुप तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी बसेस जातात.

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन आगरातून मुंबई, नालासोपारा, भांडुप तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी बसेस जातात. मात्र आठवडाभरापासून एसटी बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे, नानेवली, आदगाव व वेळास या परिसरातून मुंबईसाठी एसटी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. आधी ही एसटी सुरू होती. मात्र ती बंद केल्याने प्रवाशांचा संताप होत आहे. बोर्लीपंचतन व दिघी परिसरातून मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. ठाण्यावरून सकाळी सहा वाजता सुटणारी ठाणे- दिवेआगर एसटी गेल्या चार दिवसांपासून येतच नाही. याबाबत विचारणा केली असता ही गाडी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. श्रीवर्धन -बोर्ली-भांडुप ही गाडी चार दिवसांपासून आलेली नाही. याशिवाय लोकल एसटीही उशिराने धावत आहेत. ऐन पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होत असून बंद करण्यात आलेल्या बसचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यांना खासगी वाहनांशिवाय पर्याय राहिला नाही. प्रवासी संख्या कमी असल्याने एसटी बंद करण्यात आली आहे. कमी प्रवाशांसाठी बस कशी चालवणार? येत्या काही दिवसात बंद केलेल्या बस पुन्हा सुरू केल्या जातील. बस सुरू करण्याअगोदर प्रवाशांना कळवले जाईल.- सी. पी. देवधर, श्रीवर्धन आगार प्रमुख.