शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

मला पक्ष महत्त्वाचा आहे, नारायण राणेंवर बोलण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:16 IST

नारायण राणे अजूनही काँग्रेस पक्षात आहेत. ते पक्षात राहिले पाहिजेत अशीआमची इच्छा आहे. पण पक्षांतर्गत विषयांवर जे काही बोलायचे ते त्यांनी पक्षात बोलावे, मी बाहेर जाहीरपणे काहीही बोलणार नाही, माझ्यासाठी पक्ष महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.

अतुल कुलकर्णी मुंबई : नारायण राणे अजूनही काँग्रेस पक्षात आहेत. ते पक्षात राहिले पाहिजेत अशीआमची इच्छा आहे. पण पक्षांतर्गत विषयांवर जे काही बोलायचे ते त्यांनी पक्षात बोलावे, मी बाहेर जाहीरपणे काहीही बोलणार नाही, माझ्यासाठी पक्ष महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.राणे यांनी कुडाळमध्ये खा. चव्हाण यांच्यावर तीव्र टीका केली. त्यावर खा. चव्हाण म्हणाले, पक्षात कोणी काय केले, पक्ष कोणी किती वाढवला, नांदेडमध्ये किती आणि अन्य जिल्ह्यात किती याचे मुल्यमापन लोक करत असतात. आकडेवारी समोर आहे. पण मला राणे यांच्याविषयी काहीही बोलायचे नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत. कसे वागावे, बोलावे हे त्यांनी ठरवावे. मी पक्ष कार्यालयात कोणत्याही विषयावर, कधीही बोलायला, भेटायला तयार आहे. पण पक्षातील मतभेद, विचार जाहीर व्यासपीठावर बोलण्याची काँग्रेसची परंपरा नाही. मला माझा पक्ष सांभाळायचा आहे, असेही चव्हाण म्हणाले.तुम्ही रत्नागिरीत जिल्हाध्यक्ष चार वर्षे नेमला नाही आणि सिंधुदर्गात मात्र आहे तो बदलला, असा राणेंचा आक्षेप आहे. त्यावर खा. चव्हाण म्हणाले, पक्षाअंतर्गत निवडणुकीची प्रक्रिया राज्यभर चालू आहे. त्यामुळे त्यावर मी काहीही भाष्य करणार नाही. कोण कुठे काय करतो याच्या व्हिडीओ क्लीप सगळीकडे फिरत असतात. त्यावर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी शांत कसा बसणार, असे ते म्हणाले.>शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे पावसात गेले वाहूनशिवसेनेने आमदारांशी थेट चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्याची घोषणा केलीय. सेनेने आॅफर दिल्यास आपण शिवसेना, राष्टÑवादी असे सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे हे खरे आहे का? असे विचारले असता खा. चव्हाण म्हणाले, अशी कोणतीही बोलणी झालेली नाही. मध्यंतरी याच शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. ते कदाचित परवा झालेल्या मुंबईतल्या मुसळधार पावसात वाहून गेले असतील. त्यामुळे ते असे बोलले असतील. सेनेच्या कोणत्याही भूमिकेवर विश्वास राहीलेला नाही. शिवसेना सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर काय सांगणार? असेही ते म्हणाले.