शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

पालकांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका!

By admin | Updated: May 4, 2017 05:02 IST

दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्यावर बोर्डातर्फे उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण, महाराष्ट्र राज्य शिक्षण

मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्यावर बोर्डातर्फे उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे अद्याप दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजेसमुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यामुळे पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बोर्डाने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या अखेर बारावीचा तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल असल्याच्या निकालाच्या तारखांचे मेसेजेस फिरत आहेत. या तारखा चुकीच्या आणि अनधिकृतपणे व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम अद्याप सुरू आहे. त्यानंतर निकालाची अन्य कामे पूर्ण करण्यात येतील. निकालाची सर्व कामे पूर्ण झाल्यावर प्रसारमाध्यमांना निवेदन देऊन निकालाच्या तारखा जाहीर करण्यात येतील. त्याचबरोबर बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही निकालाच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे बोर्डाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)