शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील पानवल धरण तुडुंब

By admin | Updated: July 19, 2016 20:03 IST

विजेसाठी एकही रुपया खर्च न करता रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल धरण काठोकाठ भरून वाहू लागले आहे.

ऑनलाइन लोकमतरत्नागिरी, दि. 19 -  विजेसाठी एकही रुपया खर्च न करता रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल धरण काठोकाठ भरून वाहू लागले आहे.रत्नागिरी शहरापासून सुमारे १६ कि.मी. अंतरावर असलेले पानवल धरण १९५२ साली मंजूर झाले. १९६० साली या धरणाच्या कामाला सुरुवात झाली आणि१९६५ साली ते पूर्ण झाले. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्याचे उदघाटन केले.या धरणातील पाणी नैसर्गिक उताराच्या आधाराने नाचणे येथे येते. तेथील शुद्धीकरण प्रकल्पातून हे पाणी शहरवासीयांपर्यंत पोहोचते. एकीकडे रत्नागिरीतील शीळ धरणाच्या पाण्यासाठी वीज बिलावर दरमहा २० लाख रुपये खर्च होत असताना पानवल धरण मात्र अनेक वर्षे वीज बिलाशिवाय पाणीपुरवठा करत आहे.या धरणातून रोज दीड ते दोन लाख लीटर्स इतका पाणीपुरवठा शहराला होतो. त्याने शहराची पूर्ण गरज भागत नसली तरी विनाखर्चाचे पाणी म्हणून ते खूप उपयोगी आहे.या धरणाला डागडुजीची गरज आहे. त्याची भिंत मजबूत करून गाळ उपासला गेला तर पुढील आणखी पन्नास वर्षे हे धरण रत्नागिरीला विनाखर्च पाणीपुरवठा करत राहील.