शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पणजी - आषाढने केली निराशा, जुलैमध्ये आतापर्यंत केवळ १३ इंच पाऊस

By admin | Updated: July 16, 2016 18:56 IST

पणजीत या महिन्यात केवळ १३ इंचच पाऊस पडला आहे तर मागील दोन आठवड्यात केवळ ६ इंच पावसाची नोंद झाली आहे

ऑनलाइन लोकमत - 
पणजी, दि. 16 - कृषी उत्पादन आणि पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गणल्या गेलेल्या आषाढ महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, परंत प्रत्यक्षात आषाढने जवळ जवळ फसविल्यातच जमा आहे. आतापर्यंत या महिन्यात केवळ १३ इंचच पाऊस पडला आहे तर मागील दोन आठवड्यात केवळ ६ इंच पावसाची नोंद झाली आहे. 
 
जून महिन्यात जोरदार पडलेल्या पावसामुळे गोमंतकियांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. जुलै महिन्यात साधारण जरी पाऊस पडला तरी एकूण सरासरी पाऊस ८० इंचाच्या घरात पोहोचणार असे चित्र होते. प्रत्यक्षात मात्र निराशाच पदरी पडली आहे. जून महिन्यात ज्या ठिकाणी सरासरी पावसाने इंचाचे अर्धशतक गठले होते तेथे जुलै महिन्याचा पंधरवडा उलटला तरी केवळ १३ इंचच पाऊस नोंद झाला आहे. त्यामुळे एकूण सरासरी पाऊस ६३ इंचापेक्षा वर जाऊ शकला नाही. 
 
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच कोसळलेला जोरदार पाऊस पुन्हा कधी पाहायला मिळालाच नाही. तीन दिवसातून एक इंच पाऊस इतके प्रमाण घटले आहे. ६ जुलै ते १६ जुलै पर्यंत केवळ ६ इंच पावसाची नोंद झाली आहे.   मगील दोन दिवसांपासून तर जवळ जवळ पाऊस शून्यच आहे. मान्सून प्रक्रिया कमजोर झाल्याची माहिती हवामान खात्याच्या पणजी केंद्राच्या संचालक व्ही के मिनी यांनी दिली आहे. वातावरणात लवकर सुधारणा न झाल्यास या महिन्यांचे ऊर्वरीत दिवसही कोरडे जाण्याची शक्यता  आहे.