शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पालघरमध्ये ५२४ पदे तत्काळ भरणार

By admin | Updated: September 12, 2015 02:09 IST

नविनर्मित पालघर जिल्हा प्रशासनातील ५२४ रिक्त पदे तत्काळ भरण्यात येतील, अशी घोषणा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आज केली. या संबंधीचा निर्णय झाला असल्याचे

मुंबई : नविनर्मित पालघर जिल्हा प्रशासनातील ५२४ रिक्त पदे तत्काळ भरण्यात येतील, अशी घोषणा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आज केली. या संबंधीचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यात लिपिक, तलाठी आदी पदे आहेत. राज्यात तलाठी व लिपिक संवर्गीय पदांच्या भरतीचा निर्णय जुलैमध्ये घेण्यात आला होता. त्याला वित्त विभागाची मान्यता घेऊन वित्त विभागाकडून ७५ टक्के रिक्त जागा भरण्याची परवानगी घेण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्तावित भरतीच्या जागांमध्ये ४०० पदांची वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हयातील सरळसेवेतील ४९ रिक्त पदे व पालघर जिल्हयातील १०६ लिपिक वर्गीय पदांची भरती होणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या नोंदणी विभागात एकूण कनिष्ठ लिपिकांची ९१८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४३७ पदे रिक्त आहेत. त्यातील ३३७ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे राठोड यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)