शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासाठी पॅकेज

By admin | Updated: January 9, 2016 04:07 IST

संरक्षित अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाला वेग यावा, यासाठी वनविभागाने नवे निर्णय घेतले आहेत

चंद्रपूर : संरक्षित अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाला वेग यावा, यासाठी वनविभागाने नवे निर्णय घेतले आहेत. त्या अंतर्गत पुनर्वसन करताना अधिकच्या मोबदल्यासाठी विशेष पॅकेजसोबतच पुनर्वसित बफर आणि कोअर झोनमधील उमेदवारांना वनविभागाच्या पदभरतीदरम्यान अधिकचे गुण दिले जातील, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दिली.अनेक क्षेत्रातील पुनर्वसन अडल्याने कामे खोळंबली आहेत. पर्यायाने वन पर्यटनामध्ये अडथळे येत आहेत. पुनर्वसन होऊ घातलेल्या गावकऱ्यांना सध्या असलेल्या जमिनीच्या चौपट मोबदला देण्याचा निर्णय सरकार घेत असल्याचे सांगून वनमंत्री म्हणाले, कोअर क्षेत्रातील पुनर्वसन करताना आता ३० लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यासही सरकारची तयारी आहे. या क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगारांना वनविभाच्या पदभरतीमध्ये विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. विशेष बाब म्हणून या पदभरतीदरम्यान, कोअरमधील उमेदवारांना सात गुण आणि बफरमधील उमेदवारांना अधिकचे पाच गुण दिले जाणार असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)