शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

नद्याजोड प्रकल्पातून दुष्काळावर मात

By admin | Updated: November 23, 2014 01:53 IST

महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाला 2क् हजार कोटी रुपये खर्चाचा नद्याजोड प्रकल्पाचा प्राथमिक प्रकल्प अहवाल दिला आहे.

अहवाल केंद्राला सादर : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची माहिती
लातूर : महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाला 2क् हजार कोटी रुपये खर्चाचा नद्याजोड प्रकल्पाचा प्राथमिक प्रकल्प अहवाल दिला आहे. या माध्यमातून मराठवाडय़ाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 70 टक्के भाग सिंचनाखाली येऊन दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 
खडसे म्हणाले की, दुष्काळी स्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राज्यात सिंचन सुविधांवर जोर देण्यात येईल. याअंतर्गत केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याबरोबर प्रत्येक राज्याच्या मंत्र्यांची बैठक झाली. यात अप्पर नद्याजोड प्रकल्पांतर्गत राज्याच्या कानाकोप:यांनी पाणी नेण्याच्या प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र शासनाने यानंतर अप्पर घाट ते गोदावरी खोरे, अप्पर वैतर्णा ते गोदावरी खोरे आणि उत्तर कोकण ते गोदावरी खोरे या तीन योजनेचा 2क् हजार कोटीचा प्रायमरी प्रोजेक्ट रिपोर्ट केंद्र शासनाकडे सादर केला आहे. याला मंजुरी मिळाल्यास टी. एम. सी. साठी भांडणा:या मराठवाडय़ाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे 7क् टक्के क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. (प्रतिनिधी)
 
नरेगातील खर्चाचे बदल मजुरांच्या फायद्याचे..
नरेगाअंतर्गत 6क् टक्के मजुरीवर आणि 4क् टक्के यांत्रिकीकरणावर होणारा खर्च यापुढे 51 टक्के मजुरी आणि 49 टक्के यांत्रिकीकरणावर खर्च करण्याच्या निर्णयाचे महसूलमंत्र्यांनी समर्थन केले. यामुळे मजुरांना गावातच काम करण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
 
खडसेंच्या दौ:यादिनीच दोन आत्महत्या
च्देवणी/ औसा : महसूलमंत्री एकनाथ खडसे दौ:यावर असतानाच शनिवारी पहाटे लातूर जिलतील देवणी व औसा तालुक्याच्या दोन शेतक:यांनी दुष्काळी परिस्थितीत कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. एकाने विष प्राशन करून तर दुस:याने गळफास घेऊन आपली जीवनयात्र संपविली.   
च्बालाजी किसन बिरादार (5क्, रा़ कोनाळी नागराळ, ता़ देवणी) आणि महादेव व्यंकट करडे (35, रा़ हासेगाववाडी, ता़ औसा) अशी या शेतक:यांची नावे आहेत. देवणी तालुक्यातील कोनाळी (नागराळ) येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी बिरादार चार एकर कोरडवाहू शेतावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत़ दोन वर्षापासून निसर्गाची अवकृपा झाल्याने कुटूंब चालविण्यासाठी ते मजूरीसाठी जात होते.  
च्यंदा तर शेतात काहीच हाती लागले नाही. अशा परिस्थिती अडकलेल्या बिरादार यांची पत्नी काही दिवसांपूर्वी दोन्ही डोळ्यांनी अंध झाली होती़ तसेच घरी आई- वडिल वृध्द असल्याने पत्नीसह आई- वडिलांचा ते सांभाळ करीत़ सहकारी बँकेचे 25 हजारांचे कर्ज आणि काही खासगी कर्ज असल्याने आर्थिक भार उचलणो कठीण झाले होत़े या विवंचनेतून त्यांनी शनिवारी पहाटे राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली़   
च्दुसरी घटना औसा तालुक्यातील हासेगाववाडी येथे शनिवारी सकाळी घडली़ येथील महादेव व्यंकट करडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़ त्यांच्यावर एका राष्ट्रीयकृत बँकेचे 25 हजाराचे कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितल़े