शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

आपला देश सहिष्णूच : देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: January 17, 2016 01:04 IST

‘‘आपला देश पूर्वी सहिष्णू होता आणि आजही आहे. आपल्या देशाचे मूळ सहिष्णूच आहे. सत्याकडे जाण्यासाठी दोन वा अनेक मार्ग असले, तरी संघर्ष व्हायला नको. साहित्यिकांनी समाजाला

‘‘आपला देश पूर्वी सहिष्णू होता आणि आजही आहे. आपल्या देशाचे मूळ सहिष्णूच आहे. सत्याकडे जाण्यासाठी दोन वा अनेक मार्ग असले, तरी संघर्ष व्हायला नको. साहित्यिकांनी समाजाला, आम्हाला विचार व दिशा देण्याचे कार्य करावे. साहित्यातून केवळ प्रश्न निर्माण होऊ नयेत, उत्तरेही मिळाली पाहिजेत,’’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनाने इतर वादांपासून दूर राहावे. गतवर्षी घुमानमध्ये साहित्य संमेलन झाले. आज गुरू गोविंदसिंग यांच्या जयंतीदिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये साहित्य संमेलनाचे उद्घाटन होत आहे, हा योगायोग आहे. साहित्य संमेलनाने भौगोलिक सीमा पार केल्या. आता साहित्यिकांनीही त्या पार कराव्यात. आपल्या भाषेतून इतर भाषेत गेले पाहिजे. मराठी जागतिक भाषा झाली, तर वैश्विक भाषेचे रूप घेईल, यात शंका नाही. संत ज्ञानेश्वरांच्या मराठीतील पसायदानामध्ये वैश्विक विचार आहेत. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. वृक्षवल्ली राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी दुष्काळात होरपळत चालला आहे. त्यामुळे सर्वांनी अंतर्मुख झाले पाहिजे. शेतकऱ्यांनाही ‘या जन्मावर शतदा प्रेम करावे,’ असे मंगेश पाडगावकर यांच्या कवितेप्रमाणे वाटले पाहिजे. समाजात प्रश्न निर्माण करण्यापेक्षा सकारात्मक विचार देणारे साहित्य आणले पाहिजे. सामाजिक जीवनात लेखकांचे विचार कोणीही संपवू शकत नाही. सीमाबांधवांच्या पाठीशी...शरद पवार यांच्या भाषणावेळी बेळगाव, कारवार सीमाप्रश्नांसाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी आम्ही आहोत. मराठी माणूस जिवंत आहे, तोपर्यंत सीमाप्रश्नाचा लढा सुरू राहील.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री