शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

...अन्यथा 26 जुलैला राज्यभर आंदोलन उभारू- अजित नवले

By admin | Updated: June 25, 2017 16:54 IST

आमच्या मागण्यांवर 26 जुलैपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर निर्णायक आंदोलनाला सुरुवात करू

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - आमच्या मागण्यांवर 26 जुलैपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर निर्णायक आंदोलनाला सुरुवात करू, असा इशारा अजित नवले यांनी दिला आहे. ते आज मुंबईत सुकाणू समितीच्या बैठकीनंतर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी नेते रघुनाथदादा पाटीलही उपस्थित होते. अजित नवले म्हणाले, आजच्या बैठकीत सर्व संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. राजू शेट्टी दिल्लीत असल्याने येऊ शकले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित आहेत. शेतक-यांना बिगर थकीत कर्जमाफी मिळायला हवी. शेतमालाला हमीभाव आणि स्वामिनाथन शिफारशीबाबत सरकारने चकार शब्द काढला नाही. आंदोलनाच्या सुरुवातीलाच 30 मागण्यांचं निवेदन सरकारला दिले आहे. त्यावर काहीच भूमिका घेण्यात आली नाही. सरकारी कर्जमाफीवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. 9 जुलै रोजी नाशिक येथे सुकाणू समितीची परिषद होणार आहे. त्यानंतर नाशकातून सर्व जिल्ह्यांत संघर्ष यात्रा काढणार असून, 23 जुलैला पुण्यात संघर्ष यात्रेचा समारोप करू. शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.  
शेतकरी संघटना-आंदोलनादरम्यानच्या केसेस मागे घेण्यात आल्या नाहीत. त्या तातडीने मागे घ्याव्यात. द्राक्षे, डाळिंब, पॉलीहाऊस आदी शेतक-यांना वेगळे पॅकेज द्यावे. पंजाबच्या धर्तीवर आत्महत्याग्रस्त कुटुंबांचं सर्व कर्ज माफ करून पाच लाख द्यावे. आधी कर्ज भरा मग माफी मागा हा प्रकार अन्यायकारक आहे. कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतक-यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली. राज्यात व्यापारी बँकाकडून 46 हजार कोटी, सहकारी बँकांडून 34 हजार कोटींचे कर्ज शेतक-यांना मिळाले. त्यापैकी सरकारने केवळ 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली, असं म्हणत नवले यांनी सरकारच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली.