शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

...अन्यथा गुजरातसारखी परिस्थिती राज्यात दिसेल - काँग्रेसचा इशारा

By admin | Updated: August 26, 2015 17:31 IST

मराठा व धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने १५ दिवसांत निर्णय घेतला नाही तर गुजरातसारखी परिस्थिती राज्यातही दिसेल असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २६ - मराठा व धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने १५ दिवसांत निर्णय घेतला नाही तर गुजरातसारखी परिस्थिती राज्यातही दिसेल असा इशारा  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. 
पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरुन गुजरातमधील वातावरण चांगलेच तापले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचा तिढा १५ दिवसांत सोडवा अन्यथा मंत्र्यांना राज्यात मंत्र्यांना फिरु देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे. राज्यातील दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून सरकारी अनास्थेमुळेच दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. ज्या भागात पाऊस पडत होता त्याच भागात विमान घेऊन गेले व कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा केला असा चिमटाही त्यांनी राज्य सरकारला काढला.