शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

...अन्यथा गुजरातसारखी परिस्थिती राज्यात दिसेल - काँग्रेसचा इशारा

By admin | Updated: August 26, 2015 17:31 IST

मराठा व धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने १५ दिवसांत निर्णय घेतला नाही तर गुजरातसारखी परिस्थिती राज्यातही दिसेल असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २६ - मराठा व धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने १५ दिवसांत निर्णय घेतला नाही तर गुजरातसारखी परिस्थिती राज्यातही दिसेल असा इशारा  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. 
पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरुन गुजरातमधील वातावरण चांगलेच तापले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचा तिढा १५ दिवसांत सोडवा अन्यथा मंत्र्यांना राज्यात मंत्र्यांना फिरु देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे. राज्यातील दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून सरकारी अनास्थेमुळेच दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. ज्या भागात पाऊस पडत होता त्याच भागात विमान घेऊन गेले व कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा केला असा चिमटाही त्यांनी राज्य सरकारला काढला.