शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वाटपाचे अध्यादेश

By admin | Updated: December 31, 2015 17:19 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वाटप करण्याचा अध्यादेश आज राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे लवकरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३१ -  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वाटप करण्याचा अध्यादेश आज राज्य सरकारने काढला आहे. त्यामुळे लवकरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत  होणार आहे.  महाराष्ट्रातील १५,७४७ गावांना ३,५७८ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. कापूस उत्पादकांना मात्र दुष्काळनिधीचे वाटप होणार नाही. कापूस पिकाचे क्षेत्र वगळता अन्य पिकांसाठी ही मदत असेल असेल असे सरकारच्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी ३१४ कोटी रुपये तर चारा छावण्यांसाठी १०९ कोटी ९४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. 
नुकताच, केंद्राकडून महाराष्ट्रास दुष्काळ निवारणासाठी ३१०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे, त्या धर्तीवर आणि विरोधकांनी या मुद्यावरून संसदेत सतत केलेल्या गोंधळामुळे राज्य सरकारने मदत जाहीर केल्याचे दिसत आहे.