शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

धनगर आरक्षणाला विरोध करू - वळवी

By admin | Updated: January 6, 2015 01:56 IST

आदिवासी समाज पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी येथे सांगितले.

नंदुरबार : धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देऊन आरक्षण देण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने त्याविरोधात आदिवासी समाज पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी येथे सांगितले.१७ जानेवारीला नांदुरी येथे होणाऱ्या आदिवासी एकता परिषदेत राज्यव्यापी लढा देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. शासनाने निर्णय घेतलाच तर त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठीही आदिवासी हक्क संरक्षण परिषद सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. मेगा रिचार्ज प्रकल्पासह दमणगंगा, नारपार आणि पिंजार प्रकल्पाचे सुतोवाच जलसंपदा मंत्र्यांनी केले आहे. हे प्रकल्प आदिवासींना विस्थापीत करणारे आहेत. त्यामुळे या प्रकल्पांनाही आदिवासी हक्क संरक्षण परिषदेचा विरोध राहणार आहे. त्यासाठीही लढा उभारला जाणार असल्याचे वळवी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)