शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक प्रभावशून्य

By admin | Updated: July 25, 2015 01:36 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावर पकड नाही. तलाठ्यापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत भ्रष्टाचार सुरू असून, भ्रष्ट मंत्र्यांची

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनावर पकड नाही. तलाठ्यापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत भ्रष्टाचार सुरू असून, भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करणाऱ्या फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. अजित पवार व छगन भुजबळ सोडले तर विरोधकांची भाषणे प्रभावशून्य असल्याचा घरचा अहेरही राणे यांनी दिला आहे.राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा प्रस्ताव फेटाळला. मात्र यापूर्वीची कर्जमाफी ही भाजपाच्या मागणीनुसार झाली होती. केंद्र सरकार महाराष्ट्राचे महत्त्व कमी करत असताना फडणवीस मूग गिळून बसले आहेत. भ्रष्टाचार बोकाळला असून, आठ महिन्यांत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या मुखपत्रातून होणाऱ्या टीकेमुळे केवळ लोकांची करमणूक होत असल्याचा टोला लगावून राणे म्हणाले की, भाजपा उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करत आहे. भाजपाने ठाकरे यांच्या अनेक मुद्द्यांना बगल देऊनही लाचारीने ते सत्तेत बसले आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ते सत्तेत राहिले नसते. रामदास कदम यांनी पर्यावरण या शब्दाचा अचूक अर्थ सांगितला तर मी वाट्टेल ते हरेन, असा चिमटा राणे यांनी त्यांना काढला. (विशेष प्रतिनिधी)