शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

परळी औष्णिक केंद्रात केवळ दोन संच सुरू

By admin | Updated: June 30, 2014 02:13 IST

येथील औष्णिक विद्युत केंद्रात दगडी कोळशाच्या टंचाईमुळे पाचपैकी केवळ दोन संच सुरू आहेत. त्यामुळे 83क् मेगाव्ॉट वीजेची तूट निर्माण झाली आहे.

परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्रात दगडी कोळशाच्या टंचाईमुळे पाचपैकी केवळ दोन संच सुरू आहेत. त्यामुळे 83क् मेगाव्ॉट वीजेची तूट निर्माण झाली आहे. 
21क् मेगाव्ॉट संच क्रमांक 4 रविवारी सकाळी कोळशाच्या तुटवडय़ामुळे बंद झाला. संच क्रमांक 5 हा 26 जूनपासून बंद आहे. 21क् मेगाव्ॉटचा संच 3 हा 16 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे आज दोनच संच सुरू होते. यातून केवळ 3क्क् मेगाव्ॉट वीजनिर्मिती झाली. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण पाच संचाची स्थापित क्षमता 1,13क् मेगाव्ॉट आहे. पाचपैकी तीन संच बंद असल्याने 83क् मेगाव्ॉटची तूट आहे. परळीला दररोज 4 संचासाठी 14 हजार टन कोळसा लागतो. परंतु केवळ 7 हजार टन कोळसा उपलब्ध होत आहे. त्यामुळे  मुबलक कोळसा पुरवठा होईर्पयत दोन संच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ओडिशा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यांतून महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्राला रेल्वेद्वारे कोळसा पुरविला जातो. सध्या परळीला छत्तीसगढच्या खाणीतून कोळसा पुरवठा केला जात असल्याचे 
औष्णिक विद्युत केंद्रातील सूत्रंनी सांगितले.
मुबलक कोळसा आल्यास हे दोन्ही संच सुरू करण्यात येतील. सध्या नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच सुरू आहेत. रविवारी रात्री 
रेल्वेने कोळसा येण्याची शक्यता 
आहे. हा कोळसा नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील संचासाठी वापरण्यात येणार आहे, असे औष्णिक 
विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता पी. पी. काकडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
चार वर्षापासून लपंडाव
संच क्र. 4 व 5 हे महिन्यातून दोन वेळा बंद पडतात. बंद पडलेले संच तीन-चार दिवसांत लगेच सुरू होतात. मात्र संच बंद असताना विजेचा मोठा तुटवडा जाणवतो. संच चालू बंदचा हा लपंडाव मागील चार वर्षापासून सुरू आहे.