शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

शेतकरी संपाबाबत केवळ राजकारण - राम शिंदे

By admin | Updated: May 24, 2017 02:41 IST

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय सरकार घेत आहे. पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय सरकार घेत आहे. पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईत चर्चेसाठी बोलाविले व चर्चा सकारात्मक झाली. तरीही शेतकऱ्यांनी पुन्हा संपाची हाक दिली असल्याने त्यामध्ये निश्चतच राजकारण असून संपाचे हत्यार म्हणजे विरोधकांचेच षड्यंत्र असल्याचा आरोप जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.भाजपाच्या शिवार संवाद यात्रेबाबत पंचायत समिती, नगरपालिका सदस्यांना मंगळवारी प्रशिक्षण देण्यात आले. प्रा. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संप नव्याने सुरू करण्यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत, हे योग्य नाही.