शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

शेतकरी संपाबाबत केवळ राजकारण - राम शिंदे

By admin | Updated: May 24, 2017 02:41 IST

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय सरकार घेत आहे. पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय सरकार घेत आहे. पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईत चर्चेसाठी बोलाविले व चर्चा सकारात्मक झाली. तरीही शेतकऱ्यांनी पुन्हा संपाची हाक दिली असल्याने त्यामध्ये निश्चतच राजकारण असून संपाचे हत्यार म्हणजे विरोधकांचेच षड्यंत्र असल्याचा आरोप जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.भाजपाच्या शिवार संवाद यात्रेबाबत पंचायत समिती, नगरपालिका सदस्यांना मंगळवारी प्रशिक्षण देण्यात आले. प्रा. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संप नव्याने सुरू करण्यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत, हे योग्य नाही.