शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जव्हारमधील २८ पाडे अंधारातच

By admin | Updated: November 19, 2016 03:32 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होत आली असली तरी आदिवासी विकासमंत्र्यांच्या जव्हार गावातील २८ पाडे मात्र, अजूनही अंधारातच चाचपडत बसले

वसई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होत आली असली तरी आदिवासी विकासमंत्र्यांच्या जव्हार गावातील २८ पाडे मात्र, अजूनही अंधारातच चाचपडत बसले असून त्यांना तत्काळ वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी केली आहे.जव्हार तालुक्यातील पाचबुड, खैरमाळ, निरपंचमाळ, रहादेपाडा, खेटरीपाडा, पाचबुड्यापाडा, कडवेचीमाळ, पाटीलपाडा, सुरळीपाडा, कानटपाडा, गोंड्याचापाडा, भट्टीपाडा, उंबरपाडा, सुकर्डीपाडा, मनमोहाडी, दखनेपाडा, शुंगारपाडा, घाटाळपाडा, खिडसे, रहाटपाडा, सागपाडा, डोंगरपाडा, बांबरेपाडा, आंब्याचापाडा, बंद्रयाचीवाडी, निळमाळ ही २८ गावे आजही अंधारात चाचपडत बसली आहे. स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षातही त्यांना वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने दीनदयाळ उपाध्याय विद्युतीकरण योजना अंमलात आणली आहे. दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या योजनेत या २८ पाड्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.महावितरणने या पाड्यांचे विद्युतीकरण करण्यासाठी योजना तयार केली होती. ती कागदावरच राहिली आहे. आदिवासींच्या अज्ञानाचा, हतबलतेचा आणि असहायतेचा गैरफायदा घेऊन प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे.त्यांचा अंत न पाहता त्यांना तत्काळ वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी चोरघे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)