शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

जव्हारमधील २८ पाडे अंधारातच

By admin | Updated: November 19, 2016 03:32 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होत आली असली तरी आदिवासी विकासमंत्र्यांच्या जव्हार गावातील २८ पाडे मात्र, अजूनही अंधारातच चाचपडत बसले

वसई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होत आली असली तरी आदिवासी विकासमंत्र्यांच्या जव्हार गावातील २८ पाडे मात्र, अजूनही अंधारातच चाचपडत बसले असून त्यांना तत्काळ वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी केली आहे.जव्हार तालुक्यातील पाचबुड, खैरमाळ, निरपंचमाळ, रहादेपाडा, खेटरीपाडा, पाचबुड्यापाडा, कडवेचीमाळ, पाटीलपाडा, सुरळीपाडा, कानटपाडा, गोंड्याचापाडा, भट्टीपाडा, उंबरपाडा, सुकर्डीपाडा, मनमोहाडी, दखनेपाडा, शुंगारपाडा, घाटाळपाडा, खिडसे, रहाटपाडा, सागपाडा, डोंगरपाडा, बांबरेपाडा, आंब्याचापाडा, बंद्रयाचीवाडी, निळमाळ ही २८ गावे आजही अंधारात चाचपडत बसली आहे. स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षातही त्यांना वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने दीनदयाळ उपाध्याय विद्युतीकरण योजना अंमलात आणली आहे. दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या योजनेत या २८ पाड्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.महावितरणने या पाड्यांचे विद्युतीकरण करण्यासाठी योजना तयार केली होती. ती कागदावरच राहिली आहे. आदिवासींच्या अज्ञानाचा, हतबलतेचा आणि असहायतेचा गैरफायदा घेऊन प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे.त्यांचा अंत न पाहता त्यांना तत्काळ वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी चोरघे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)