शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कांद्याला पुन्हा ‘अच्छे दिन’ येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 04:23 IST

राज्यात यंदा कांद्याचे उत्पन्न सरासरीपेक्षा कमी झाले आहे. त्यातच राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांदा प्रचंड उष्णतेमुळे खराब झाला

पुणे : राज्यात यंदा कांद्याचे उत्पन्न सरासरीपेक्षा कमी झाले आहे. त्यातच राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांदा प्रचंड उष्णतेमुळे खराब झाला. त्यामुळे सध्या मागणीच्या तुलनेत बाजारात कांद्याची आवक कमी असून, दरामध्ये वाढ होत आहे. रविवारी येथील बाजार समितीत कांद्याला प्रति १० किलोला १०० ते १३० रुपये दर मिळाला.जून संपत आला असताना अजून पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप कांद्याची लागवड लांबली आहे. नवीन कांदा बाजारात दाखल होण्यास उशीर होणार आहे़ त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले़ तामिळनाडूतील सांबार कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यातच राजस्थानातील कांद्याचे व्यापारी महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये येऊन कांदा साठवणीसाठी चाचपणी करत आहेत़ त्यामुळे कांद्यात हळूहळू तेजी येऊ लागली आहे़राज्यातील कांदा केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल व ओडिशा येथे पाठविला जात आहे. रमजान महिन्याचे उपवास संपल्यानंतर कांद्याला मागणी वाढली असून आगामी काळात दर घटण्याची शक्यता कमी आहे.