शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कांदा-बटाटे व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा कायम

By admin | Updated: July 16, 2016 03:12 IST

सहा दिवसांपासून सुरू असलेला संप कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील भाजीपाला व फळभाज्या आडते व व्यापाऱ्यांनी मागे घेतला असला तरी

नाशिक : सहा दिवसांपासून सुरू असलेला संप कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील भाजीपाला व फळभाज्या आडते व व्यापाऱ्यांनी मागे घेतला असला तरी, कांदा, बटाटा संघटनेने संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कांदा व बटाट्याचे व्यवहार ठप्प आहेत.शुक्रवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापतींची तातडीची बैठक होऊन त्यात मंगळवारी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी नियमन मुक्तीनंतर येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्याचा निर्णय झाला. बाजार समितीच्या आत एक आणि बाजार समितीच्या बाहेर दुसरा कायदा, हा नियम व्यापारी व आडत्यांना मान्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दीड हजार आडते व व्यापाऱ्यांनी त्यांचे परवाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे परत करून लिलावात सहभागी न होणार असल्याचे कळविले आहे, असे बाजार समित्यांच्या सभापतींनी स्पष्ट केले. रविवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यास बाजार समित्यांचे सभापतीही उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)