शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

४ ऑगस्ट ला कांदा आंदोलन, वेळ प्रसंगी पुन्हा रेल रोको

By admin | Updated: July 10, 2014 23:15 IST

शरद जोशी यांचा इशारा

शेगाव: केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थ संकल्प शेतकर्‍यांसाठी अत्यंत निराशाजनक असुन कांदा उत्पादकांना न्याय मिळुवुन देण्यासाठी येत्या ४ ऑगस्ट रोजी आपण मोठय़ा प्रमाणात आंदोलन करणार आहो अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांनी दिली.येत्या विधासभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष बांधनी आणि राज्यातील राजकीय घडामोडींनवर चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटना आणि स्वंतत्र भारत पक्षांच्या राज्यस्तरीय पदाधिकार्‍यांची दोन दिवसीय बैठक शेगाव येथील कुणबी समाज भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या समारोपानंतर आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की,या देशाला आंदोलनांची भाषा समजते शेतकर्‍याची नेहमींच मरण केल्या जाते. या साठी मी ४ ऑगस्ट रोजी नाशिक भागातील शेकर्‍यांची भेट घेणार आहे.आणि तेथेंच कांदा आंदोलन जाहिर करेल असे ते म्हणाले. आपण कुठले आंदोलन करणार असे विचारले असता वेळ प्रसंगी रेल रोको करण्याची पाळी आली ते ही मोठय़ा प्रमाणात करेल असे त्यांनी सांगीतले. राज्यभरात विधानसभे साठी आपण उम्मेदवार उभे करणार का ? असे विचारले असता राज्यातील शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाची बलस्थाने असलेल्या ठिकाणी आपण निवडणुक लढविणार आहो असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषेदेला माजी आमदार वामनराव चटप, रमेश देवांग, अँड.दिनेश शर्मा, गुणवंत पाटील,शैलेजा देशपांडे, संजय कोल्हे आदिंची यावेळी उपस्थिती होती.