शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

पोलिसाने लाच मागितल्याने लातूरमध्ये एकाची आत्महत्या

By admin | Updated: October 7, 2015 09:46 IST

भावासोबत सुरू असलेला जमिनीचा वाद सोडवण्यासाठी पोलिसांनीच ५० हजारांची लाच मागितल्याने एका इसमाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना लातूरमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ७ - भावासोबत सुरू असलेला जमिनीचा वाद सोडवण्यासाठी पोलिसांनीच ५० हजारांची लाच मागितल्याने एका इसमाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना लातूरमध्ये घडली आहे. संभाजी वाघमोडे असे मृताचे नाव असून तो लातूरमधील चाकूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या नागेशवाडी गावचा रहिवासी आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत संभाजीने पोलिसांनी लाच मागितल्याचे नमूद करत ते देणे शक्य नसल्यानेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे.  
संभाजी व त्याच्या भावाचा जमीन वाटणीवरून वाद सुरू होता, हे प्रकरण पोलिसातही गेले होते. ५० हजार रुपये दिलेस तर हे प्रकरण सोडवून देतो, असे एका पोलिस कर्मचा-याने संभाजीला सांगितले. मात्र एवढे पैसे देणे शक्य नसल्याने निराश झालेल्या संभाजीने गळफास लावत आत्महत्या केली. पण जीव देण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहीत पोलिसाने लाच मागितल्यानेच आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लख केला आहे.  पोलिसाचे नाव स्पष्ट लिहीलेले असतानाही पोलिसांनी एफआयआरमध्ये त्याचे नाव नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप करत संभाजीच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला नाही.